बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने खटला दाखल करावा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
B1न्यूज मराठी नेटवर्क जालना : बालविवाह प्रथेचे समूळ उच्चाटन होण्यासाठी पालकासह मुलींमध्ये बालविवाहाच्या दुष्परिणामाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे....