फ्रीजर मध्ये अन्न / फळे किती काळ सुरक्षित आहे?

0

▪️फ्रीजमध्ये ठेवलेला भात हा 1 दिवसात संपला पाहिजे.

▪️फ्रीजमधील चपाती किंवा पोळी 12 ते 14 तासांच्या आत खायला पाहिजे.

▪️फ्रीजमध्ये ठेवलेली डाळ किंवा आमटी 2 दिवसांच्या आत खावी.

▪️शिजवलेले कडधान्य हे 2 दिवसाच्या आत संपवले पाहिजे.

▪️चिरलेली पपई 8 तासांनंतर ती दूषित होते. त्यामुळे त्यापूर्वीच खावी.

▪️सफरचंद कापल्यानंतर 4 तासांच्या आत त्याच सेवन केलं पाहिजे.

▪️इतर कापलेली फळं ही 6 ते 8 तासांनंतर खाऊ नयेत.

▪️फ्रिजमध्ये शिजवून ठेवलेल्या भाज्या 24 तासांच्या आत खाव्यात.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या